शासन आपल्या दारी योजनेचा निषेध करत शेकापने तहसीलसमोर भीक मागुन बोंबा मारत केले आंदोलन !
माजलगाव/प्रतिनिधी बीड जिल्हा दुष्काळाच्या झळा सहन करत असतांनाशासनाने दुष्काळाबाबत कुठलीही उपाययोजना केलेली नसून दुष्काळी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना शासनाने दिलेली नाही.
Read more